internet data unlimited आज आपण या बातमी मध्ये केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईल धारकांसाठी रिचार्ज संबंधी एक चांगली व आनंदाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत.
आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा विभाज्य घटक बनला आहे आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की पैशांची देवाणघेवाण बँकेसंबंधी कामे तिकीट बुकिंग विज बिल पाणी बिल भरणे शॉपिंग पासून ते किराणामाल खाद्यपदार्थ करणे इत्यादी महत्त्वाची कामे कुठेही न जाता घरबसल्यास सहज शक्य असल्याने मोबाईल फोनचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
internet data unlimited मात्र अलीकडेच जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज च्या किमतीत मोठी वाढ केल्यामुळे दिवसभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे टेलिकॉम कंपन्या एअरटेल जिओ आणि वोडाफोन आयडियांनी रिचार्ज प्लान च्या किमती वाढवल्यामुळे सर्वच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे मात्र अशातच केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण देशातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी दिली आहे.
अलीकडे सोमवारी दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये बारावी दृष्टी केली आहे ट्रायने रिचार्ज किमतीच्या नियमात बदल करून मोबाईल फोनवर फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा वापरणाऱ्या मोबाईल धारकांना मोठा दिलासा दिला आहे ट्रायच्या म्हणण्यानुसार आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ एअरटेल कोणाकडून आयडिया बीएसएनएल या सर्व कंपन्यांना ग्राहकांना आता कॉल एसएमएस आणि इंटरनेट रिचार्ज पॅक वेगळे द्यावे लागणार आहेत म्हणजेच आता व्हाईस कॉल आणि एसएमएस साठी स्वतंत्र प्लॅन जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना केवळ आवश्यक सेवेसाठीच पैसे द्यावे लागणार आहेत तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस टी व्ही म्हणजेच स्पेशल मर्यादा आता 90 दिवसांवरून एक वर्ष म्हणजे 365 दिवस करण्यात आली आहे सर्व दूरसंचार कंपन्या सध्या जे कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान देत आहेत ते इंटरनेट डाटा किमती सह एकत्रित बंडल केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य मोबाईल वापरणाऱ्यांना जास्तीचे पैसे गोजावे लागत आहेत. internet data unlimited
फिचर फॉर वापरणारे अनेक ग्राहक तसेच ग्रामीण व शहरी भागात राहणारे बरेच मोबाईल धारक इंटरनेट वापरत नाहीत असे असूनही त्यांना डाटा पॅक घेण्याची शक्ती होत आहे यावर ट्रायने आक्षेप घेतला आहे सध्या देशातील जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल जिओ वोडाफोन आयडिया या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट internet data unlimited calling on SMS
सध्या देशातील जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल जिओ कोणा फोन आयडिया या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस चा समावेश असतो मात्र अनेक मोबाईल धारकांना फक्त व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस चीच गरज असते त्यामुळे त्यांचा इंटरनेट डेटा वापर फारच कमी किंवा कधी कधी होतो त्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसली तरी त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट देता समाविष्ट असतो. internet data unlimited
त्यामुळे त्यांना इंटरनेटचा वापर नसला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांतर्गत त्रिकोण कंपन्यांना आधी सारखे रिचार्ज प्लॅन म्हणजेच जुन्या रिचार्ज प्लॅन प्रमाणे फक्त कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन देखील सादर करावे लागतील यामुळे मोबाईल वापर करताना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याची मुभा मिळेल आणि त्यांचा रिचार्ज होणारा अनावश्यक खर्च देखील कमी होईल.