निराधार अनुदान होणार बंद लवकरात लवकर हे काम करून घ्या. Niradhar anudan yojana

Niradhar anudan yojana मित्रांनो आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती निराधार अनु राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाते यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ निराधार अनुदान योजना असेल विधवासाठी जे निराधार अनुदान योजना आहे दिव्यांग म्हणजेच अपंग लाभार्थ्यासाठी ज्या निराधार अनुदान योजना आहेत जेष्ठ नागरिकांसाठी असेल वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या असो या केंद्र सरकारच्या योजना असो या योजनेअंतर्गत जे प्रति महिना तुम्हाला 1500 रुपये दिले जात आहेत हे पैसे जर सलग आपल्या खात्यावरती जर मिळवायचे असेल तर एक काम आपल्याला तात्काळ करायचंय ते काम नाही जर आपण पूर्ण केला तर आपले निराधार अनुदानात योजनेचे पैसे होणार पूर्णपणे बंद.

व्यवस्थित माहिती पाहून घ्या ही माहिती संपल्यानंतर गावातील प्रत्येक whatsapp ग्रुप वरती ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना ही माहिती होईल आणि भविष्यामध्ये या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही व्यवस्थित माहिती पाहून.

मित्रांनो निराधार अनुदान योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जर आपल्याला मिळवायचे असेल तर आपल्याला बँकेला आधार लिंक करणे आवश्यक्य आहे म्हणजेच आपल्या बँक अकाउंटला आधार ही केवायसी करून घेणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्या बँक खात्याला ही केवायसी होणार नाही म्हणजेच आधारची किंवा शिवणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे दिले गेले आहेत डिसेंबर पासून जर लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे पाहिजे असेल तर डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे. Niradhar anudan yojana

म्हणजेच आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे याबद्दलची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन त्या शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या होत्या ज्या काही योजना होत्या निराधार अनुदान योजना अंतर्गत यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ निराधार अनुदान योजना असेल विधवासाठी योजना असेल वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना असेल किंवा जे काही विधवा असेल दिव्यांग असेल ज्या काही विविध योजना आहेत निराधार अनुदान लाभार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या या योजनेचा जर प्रत्यक्षात आपल्याला लाभ जर घ्यायचं असेल दर महिन्याला तर आपल्या बँका त्याला डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे घेण्यात आली होती याबद्दलचा आपण शासन निर्णय सुद्धा आपल्या जीवनावरती आपण अपलोड केलेला होता. Niradhar anudan yojana

परंतु भरपूर अशी लाभार्थी अद्यापही आधार लिंक केलेली नाहीत म्हणजे डीबीटी बँक खात्याला ॲक्टिव्ह केलेला नाहीये मग आशा लाभार्थ्यांना येणाऱ्या हप्त्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल अंगठा मारून तुम्ही कोणत्याही ठिकाणी पैसा घेत असाल तर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहेत परंतु आत्तापर्यंत जर तुम्ही बँकेच्या माध्यमातून म्हणजे बँकेत स्लिप भरून असेल बाहेर कुठे तुमचा आमचा बसत नाहीये. जर तुम्ही पैसे घेत असाल तर तुमचे हे पैसे बंद होऊ शकतात. Niradhar anudan yojana

त्यासाठी लवकरात लवकर आपल्या बँकांचा ला आधार लिंक करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी या ई केवायसी पासून म्हणजेच आधार ही केवायसी पासून बँकेला हे या ठिकाणी पूर्णपणे दूर होणार आहेत याचे मुख्य कारण म्हणजे काही लाभार्थ्यांची अन त्याची कशी बसणार नाही आहेत काही लाभार्थ्यांचा जो डोळ्याचा चेहरा असेल किंवा फेस असेल याने जे केवायसी करायला लागते ती केवायसी सुद्धा होणार नाही मग यामुळे काही लाभार्थी या योजने पासून नक्कीच दूर होऊ शकतात याबद्दलची माहिती अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली नाही ज्या लाभार्थ्यांची जी काही डीबीटी ऍक्टिव्ह असेल किंवा आधार लिंक होत नाहीये आमचा बसत नाहीये मग अशा लाभार्थ्यांचा काय होणार.Niradhar anudan yojana

याबद्दलची माहिती अजून देण्यात आली नाही जेव्हा माहिती सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनल वरती आपण सर्वात अगोदर अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत डीबीटी लिंक केलेले नाहीयेत म्हणजे आधार लिंक बँक खात्याला केले नाही येत अशा सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक बँकेला करून घ्या भरपूर असे ग्रामीण भागातील लाभार्थी भरपूर अशा योजने पासून दूर आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या बँका त्याला डीबीटी ऍक्टिव्ह न असणे म्हणजेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक न असणे त्यासाठी शक्यतो सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँका त्याला आधार कार्ड डीबीटी ऍक्टिव्ह ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फतच वितरित केले जात आहेत. Niradhar anudan yojana

केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत किंवा राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत अशा सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच आपल्या बँक खात्यावरती oपूजनाचे पैसे ते तर डीबीटी मार्फतच आपल्या बँक खात्यावरती पाठवले जात आहेत त्यासाठी शक्यतो ज्यांना गरज आहे त्यांनी सुद्धा करू शकता परंतु ज्यांना गरज नाही आता सध्या भविष्यामध्ये जर त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ पाहिजे असेल तर त्यांच्या बँका त्याला डीबीटी ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे.

Niradhar anudan yojana आता हे आजचं मुख्य कारण म्हणजे डीबीटी लिंक का केले जात आहे शासनामार्फत एकतर थेट डायरेक्ट त्या बँकेत लाभार्थ्यांच्या पैसे येतात आणि भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी मयत झालेले आहेत मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा लाभ दिले जाते जे मयत झालेले आहेत अशे लाभार्थी सुद्धा या योजनेपासून दूर होणार आहेत जे ऍक्च्युली करेक्ट लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे आणि लवकरात हा एक महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून पाऊल समोर आहे. Niradhar anudan yojana

Leave a Comment